मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज माघारी घेण्याचा आज म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. बंडखोर, अपक्षांना दुपारी ३ पर्यंत आपले अर्ज माघारी घेता घेतील. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करत बंडखोरी केलेल्यांनी माघार घ्यावी, यासाठी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेतला असून, गेले दोन दिवस या नाराजांच्या.
मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज माघारी घेण्याचा आज म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. बंडखोर, अपक्षांना दुपारी ३ पर्यंत आपले अर्ज माघारी घेता घेतील. आपल्याच पक्षाच्या...
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) मनसेकडून युती जाहीर करण्यात आली. मात्र, पक्षीय फुटाफूट टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून उमेदवारांच्या यादीबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून १५०...
विरोधी पक्षाने आत्मचिंतन करावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिवाळी अधिवेशनात होणार १८ विधेयकांवर चर्चा नागपूर : राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत रिक्त असलेले विरोधी पक्षनेते पद, शेतकरी आत्महत्या...
मुंबई : राज्यातील सुमारे अडीचशेहून अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानप्रसंगी अनेक ठिकाणी बोगस मतदार, पैसे वाटप, हाणामारी, लाठीचार्ज आणि कार्यकर्ते भिडल्यामुळे राडा असेच चित्र...
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला सर्व नगर परिषदा आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज होणार्या...
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच १ डिसेंबरपासून सुरू होणार असू १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सरकार या अधिवेशनात १४ महत्त्वाची विधेयके सादर करणार आहे, ज्यात एकूण १५ बैठकांचाही...